मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यासाठी झटणारे नेतृत्व हरपले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शोकसंदेश. मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षीताई…

जरांगे-आंबेडकर युती झाली तरीही व्यक्तिगत आम्ही आंबेडकर यांच्याच पाठीशी : प्रकाश शेंडगे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi)प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)व मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)…

ही यादी म्हणजे उबाठाच्या पराभवाची पहिली पायरी

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची टीका मुंबई : एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना…

मुख्यमंत्र्यांचे धुलीवंदन

ठाणे : धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी…

वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती : नाना पटोले

2024 ची लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची मुंबई : लोकसभा निवडणुका(Lok Sabha elections) जाहीर झालेल्या असताना…

आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. आम आदमी पार्टीच्या…

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय : नाना पटोले

मुंबई: महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा…

‘जाणीव उद्याची, स्त्री मनाची’ कार्यक्रमाने महिलांना दिली नवी उमेद

मुंबई : संपादिका व पत्रकार सोनल खानोलकर(Sonal Khanolkar) आयोजित मनातली जाणीव दिवाळी अंक व निनाद प्रकाशनातर्फे…

सरकार जनतेला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो!

वाडा, पालघर : देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका,…

राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली; काँग्रेसची गॅरंटी व्यक्तीची नाही तर पक्षाचीः जयराम रमेश

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग व अग्निवीर योजनेची समिक्षा करणार. धुळे, दि. १३ मार्च भारत…