मुंबई सह कोकणात आधी कोरोना आता पावसाने उडवली दैना!गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न!

मुंबई : हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरवत मुंबईसह, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दक्षिण मुंबईत…

रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ; औषधी रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी!

मुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न…

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले!: अशोक चव्हाण

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या…

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

मुंबई, :  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे…

अनिल भैया गेले हा मोठा आघात….लोकांसाठी जगलेला नेता गेला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई : अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली ; ‘दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’!

मुंबई, : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील  निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना…

कोरोना परिस्थिती सुधारल्यास स्थानिक स्थितीनुसार एक सप्टेंबरपासून टप्प्याटप्याने वाजणार शाळांची घंटा! : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोना संक्रमणामुळे बंद पडलेल्या शाळा सप्टेंबर महिन्या मध्ये सुरू होऊ शकतात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा…

तीन महिन्यांपासून जलसंपदा खाते पूर्णवेळ प्रधान सचिवाविना पोरकेच! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री असूनही पाणी का आडले? मंत्रालयात चर्चा!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली त्यावेळी अजित पवार या सरकारमध्येअसतील का आणि त्यांना वादग्रस्त…

विलगीकरण केंद्रातील महिलांना सुरक्षा द्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई दि. ३१ : कोरोना संकटकाळात राज्यातल्या अनेक विलगीकरण केंद्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रकार उघडकीस आले असूनही…

परीक्षा प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने दिला १० ऑगस्टपर्यंत वेळ !

मुंबई, दि. ३१ : अंतिम वर्गाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १० ऑगस्टपर्यंत पुढे गेली आहे. या सगळ्या…