फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा : नाना पटोले

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)एकमेकांवर गंभीर आरोप…

लाडक्या बहिणींची सुरक्षा पुरवण्यास सरकार घोर अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

नवी मुंबई : लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजनांची घोषणा केली मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यास हे सरकार…

विकसित भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध

नवी दिल्ली : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने…

राष्ट्रपती मुर्मु यांच्या शुभहस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि…

भाजपच्या अधिवेशन बैठकीआधी  देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांसोबत अमीत शहाची गुप्त बैठक!

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेली निराशा या पार्श्वभूमीवर भाजप…

महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला…

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई, दि. 21 : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा…

आगामी विधानसभा निवडणुकीत समनक जनता पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा.

टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत समनक पक्षाचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांची घोषणा. मुंबई : भटक्या विमुक्त…

काँग्रेसचे १५ नेते आणि प्रवक्ते भाजपचे फेक नॅरेटीव हाणून पाडणार व जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या…

केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असतानाही मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही?

मुंबई : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला…