राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात राज्य शासन यशस्वी!

मुंबई  (किशोर आपटे) : वित्तमंत्री अजीत पवार (Ajit Pawar)यांनी राज्याचा सन २०२५-२६चा अर्थसंकल्प सादर केला. त्यात…

महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले : नाना पटोले

मुंबई : महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत…

शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प

मुंबई: आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प…

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच दिला पाहिजे

बीड/मुंबई, दि. ९ मार्च २०२५ : औरंगजेबाने(Aurangzeb) वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र…

मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता माध्यमांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(Santosh…

देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला!

तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या…

कोणतेही वॉर नसून आम्ही सर्व जण कोल्ड आहोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधकांशी आम्ही लढू शकतो माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांमुळे आम्ही माध्यमांशी लढू शकत नाही. त्यामुळे येथे…

“लाडकी बहीण” योजना बंद होणार नाही……?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना…

आज मंत्रालयावर धडकणार हजारोंच्या संख्येने भीमसैनिक आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिक

परभणी : शहीद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आज ३ मार्च सोमवार…