महाविकास आघाडी सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप सरकार : फडणविसांचे टिकास्त्र!

मुंबई दि. ३१ : महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे दुभंगलेले कुटुंब आहे.…

मंदिराचे भूमिपूजन धूमधडाक्यातच हवे, पण ‘हीच ती वेळ’ नव्हे! : मनसे अध्यक्षांची भुमिका!

मुंबई, दि. ३१ : मंदिराचे भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन…

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजपात राजकारण रंगले! : तपास केंद्राकडे देण्यास युवा नेत्याचा दबाव भाजपचा आरोप!!

मुंबई, दि. ३१ जुलै : महिनाभरापासून सुरू असलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या संशयीत मृत्यू प्रकरणावरून सुरू…

फळपिकविम्याच्या बदललेल्या निकषांची दखल घ्या अन्यथा आंदोलन :मनसेचा पत्रातून मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई दि. २९ जुलै : राज्यातील विज ग्राहकांच्या वाढीव देयकांच्या मुद्यावर मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्या नंतर मनसेच्या…

रखडलेल्या महसूल सुधारणांच्या राजस्व अभियानाची एक ऑगस्ट पासून अंमलबजावणी?!

 मुंबई, दि. 29 जुलै : महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रखडलेल्या…

पाच महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, दि. २७ : राज्य सरकारने पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून त्यानुसार राज्याच्या उच्च…

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणी १ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली!

मुंबई, दि. २७ : मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या युक्तिवादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे…

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात;भर पावसात राजभवनावर काँग्रेसचे आंदोलन!

 मुंबई दि, २७ : सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून भाजप देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षाची…

आत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा,…

कोरोना स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी : भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा

मुंबई, दि. २७ : कोरोना मुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले…