लोकसभा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने भुकंपाची शक्यता? : जाणकार सूत्रांची माहिती!

मुंबई : (किशोर आपटे) : महाराष्ट्राच्या राजकारणात २० मे नंतर राजकीय क्षीतीजावर तशी सामसुम दिसली तरी ही वादळापूर्वीची शांतता असेल असे म्हणायला वाव आहे. याचे कारण लोकसभा(Lok Sabha) निवडणुकीचे निकाल … Continue reading लोकसभा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने भुकंपाची शक्यता? : जाणकार सूत्रांची माहिती!