देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची RTPCR करण्यासंदर्भात राज्य सरकारचा आदेश मागे

जालना : इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक असल्याचा अध्यादेश 30 तारखेला राज्य सरकारकडून काढण्यात आला होता,मात्र देशांतर्गत विमान प्रवास करताना RTPCR नको असे केंद्राचे आदेश आहेत.

केंद्र सरकारने राज्य सरकारने काढलेला आदेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती,ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून आजच हा आदेश मागे घेतला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी आज जालना येथे दिली.

An ordinance was promulgated by the state government on the 30th that RTPCR tests were mandatory for air passengers coming to Maharashtra from other states, but the Centre has ordered that RTPCR while traveling domestically.

Social Media