काँग्रेसचे १५ नेते आणि प्रवक्ते भाजपचे फेक नॅरेटीव हाणून पाडणार व जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या…

देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटॅनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

किशोर  आपटे.,राजकीय विश्लेषक   गेल्या ७५ वर्षापासून कॉंग्रेस (Congress)पक्षासह सर्वच पक्षांचे परिवारवादाचे राजकारण सुरु होते, त्यातून…

मंकी बात…

पप्पू पास हो गया… किंवा नक्कीच मेरा देश बदल रहा है! मित्र हो या लेखाचे शिर्षक वाचून…

दोन ऑक्टोबरपासून देशभरात काँग्रेसची जनजागरण मोहीम

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्यानंतर च्या पन्नास वर्षाच्या काळात देशाला महासत्ता बनविण्याचे काम काँग्रेसने केल…

काँग्रेसला संपवणारे संपले पण काँग्रेस संपली नाही व संपणारही नाही.

मुंबई : काँग्रेस संपलेला पक्ष आहे अशा वल्गना करणारे नेते व पक्ष यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे.…

सोलापुरात 3 भाजपाचे तर प्रत्येकी एक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष…

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आज निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माळशिरसच्या नगराध्यक्षपदी आप्पासाहेब…

भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा: नाना पटोले

मुंबई : भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे पण…

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय !: नाना पटोले.

मुंबई : काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय…