काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, भाजप नेते राजाभाऊ पाटकरांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत(Lok Sabha elections) काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपासह इतर पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश…

भ्रष्ट युती सरकारपासून महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता : नाना पटोले

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव…

पक्षासाठी काम करणाऱ्या मेहनती नव्या चेहऱ्यांना विधानसभेला संधी देऊ : रमेश चेन्नीथला.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याची विधानसभा निवडणुकीच्या तयारीची आढावा बैठक व खासदारांचा सत्कार सोहळा संपन्न. छत्रपती…

फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा : नाना पटोले

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)एकमेकांवर गंभीर आरोप…

काँग्रेसचे १५ नेते आणि प्रवक्ते भाजपचे फेक नॅरेटीव हाणून पाडणार व जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या…

केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असतानाही मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही?

मुंबई : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला…

देशातील जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला : नाना पटोले

मुंबई : लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत…

शरद पवारांना NDA मध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर म्हणजे नरेंद्र मोदींकडूनच पराभवावर शिक्कामोर्तब : नाना पटोले

४ जूननंतर नरेंद्र मोदी राजकीय अग्निवीर, भाजपा लोकसभेच्या १५० जागाही जिंकण्याची मारामारी. मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या…

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? : नाना पटोले

मुंबई : मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक(Surgical strikes) करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi)परभणीच्या…

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; जनता आता भाजपाच्या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही: नाना पटोले

मुंबई : सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला(Bharatiya Janata…