महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा : मल्लिकार्जुन खरगे.

डॉ. पतंगराव कदमांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२४ : महाराष्ट्रातील…

मंकी बात…

लांबलेला निवडणुकीचा पाळणा, महायुतीची योजना! महाआघाडीच्या पथ्यावर? महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका,…

उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळाचा अनावरण सोहळा

गीतांजली शेळके यांची माहिती मुंबई : जीएस महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष…

मंकी बात…

राज्याच्या कल्याणा नेत्यांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे! लोकसभा निवडणूकीत(Lok Sabha elections) महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष(bjp)…

मंकी बात…

अरे जोर से बोलो, शहांचे ‘दम’दार भाषण; तर दादासाहेबांचे अंशत: ‘एकला चलो’ ची घोषणा? भाजपच्या गोटात…

महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला…

नॅशनलिस्ट काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सार्वजनिक योगदान स्वीकारण्यास भारत निवडणूक आयोगाने परवानगी

मुंबई  :  महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या(Assembly elections) पार्श्वभूमीवर जनतेकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्याची नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार(Sharad…

मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण,  गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत…

मंकी बात…

मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजपचा ‘गेला ‘माधव’ कुणीकडे? फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना का दिसत आहेत? महाराष्ट्रात…

दबावाचे राजकारण महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. : जयंत पाटील 

मुंबई  : राष्ट्रवादीच्या  प्रमुख नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी…