मुंबई महापालिकेत चौकशी असलेले अधिकाऱ्यांची नियुक्ती का ?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत(Municipal Corporation of Mumbai) भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारच्या आशीर्वादामुळे महानगरपालिकेत अनेक वादग्रस्त अधिकारी…

आदिवासी धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा विधीमंडळात गाजला

आयटीमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणाऱ्या २५७ विद्यार्थ्यांची आढळली नोंद! मुंबई, १…

मनोहर जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भावपूर्ण श्रद्धांजली! मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर…

राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी सांघिक प्रयत्न करा : मुख्यमंत्री 

मुंबई : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo cultivation)होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न…

अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या.

विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा घणाघात. मुंबई : अशोक चव्हाण…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने…

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड(Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर…

सैनिकांचा अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा : सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी

मुंबई :  केंद्र सरकारने(Central government) लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना(Agniveer-scheme) फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे.…

राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर! या तारखेला होणार मतदान

मुंबई : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या…

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.२८(जिमाका) : कवी कुसुमाग्रजांनी (Poet Kusumagraj)मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी…